Browsing Category
ताज्या घडामोडी
(Maratha reservation) सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांनी खासदारांना केले “हे”…
मुंबई : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून...
Read More...
Read More...
नागरिकांचे (citizens) आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवा : प्रणिताताई देवरे चिखलीकर
नांदेड : कंधार तालुक्यातील काटकळंबा येथे गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टीमुळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना,अंगणवाडी परिसरात पाणी साचले आहे.
Read More...
Read More...
वृक्षारोपन करुन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन (Lokshahir Annabhau Sathe)
नायगांव : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गडगा येथील अण्णाभाऊ साठे समाजमंदिरात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून, पुष्पगुच्छ अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.
Read More...
Read More...
नागरिकांना ताटकळत ठेवून मोबाईलवर (Mobile phone) बोलणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासनाने फटकारले
पुणे : शासकीय अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत मोबाईलवर बोलताना शिष्टाचार पाळत नसल्याचे निदर्शनास येत असल्याने.
Read More...
Read More...
मन्याड नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा (Manyad river)
नांदेड ः गेल्या चार दिवसांपासून धरणक्षेत्रात होत असलेल्या सतंतधार पावसामुळे कंधार तालुक्याील बारुळ येथील निम्नमानार प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्याप्रमाणत आहे. त्यामुळे 100 टक्के प्रकल्प…
Read More...
Read More...
रायगड जिल्ह्यात दरड कोसळली ; 35 जणांचे मृतदेह काढले बाहेर (Raigad landslides)
रायगड : जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या तळई गावात (Talai Village) 35 घरांवर दरड कोसळली असून यात 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Read More...
Read More...
पुराच्या पाण्यातून बैलगाडी नेणे शेतकऱ्याला बेतले जीवावर (killing the farmer)
वर्धा : सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून, नदी-नाल्यांना पुर आला आहे.
Read More...
Read More...
महावितरणचा गलथान कारभार ; दहा दिवसांपासून कौठा गाव अंधारात (Mhavitaran)
कंधार : सध्या पावसाळ्याचे दिवस असून, महावितरणच्या मनमानी कारभारामुळे विजेचा लपंगडाव सुरु आहे.
Read More...
Read More...
राज्यात पुराचे थैमान (Floods in the state); आता मुंबईत ऑरेंज अलर्ट
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसाने थैमान घातले असून, नदी-नाले एक झाले आहेत. कोकणातील चिपळून पुर्णपणे पाण्याखाली गेले आहे.
Read More...
Read More...
ऐका हो… अकरावी CET प्रवेश परीक्षेची ऑनलईन नोंदणी बंद
नांदेड : नुकताच दहावीचा मुल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात आला. आता विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) द्यावी लागणार आहे.
Read More...
Read More...