Browsing Category

मुंबई

(Maharashtra CM) बालरोग तज्ज्ञांशी मुख्यमंत्री साधणार आज  संवाद  

मुंबई  : लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील बालरोग तज्ज्ञांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या दोन आठवड्यांमध्ये
Read More...

(Rajiv Gandhi) संगणक युग, डिजिटल क्रांती आणण्याचे श्रेय स्वर्गीय राजीव गांधी यांच्या नेतृत्व व…

मुंबई : माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशात संगणक, डिजिटल क्रांतीचा पाया रचला. देशाने माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात केलेली प्रगती ही स्वर्गीय राजीवजींच्या नेतृत्व
Read More...

(mucormycosis) जन आरोग्य योजनेत म्युकरमायकोसीसवरील उपचाराचा समावेश 

मुंबई : राज्यात म्युकरमायकोसीस या आजाराची तीव्रता वाढत असून त्यासाठी बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासत आहे. त्यासाठी लागणार खर्च जास्त असून सामान्य रुग्णांवर त्याचा भार पडून नये
Read More...

(Tauktae Cyclone) मंत्रालय नियंत्रण कक्षातून  उपमुख्यमंत्र्यांचे तौक्ते वादळावर लक्ष 

मुंबई : राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट
Read More...

(forest officer deepali chavan) लोकांचा कायद्यावर विश्वास बसेल असा धडा शिकवा…

मुंबई : (forest officer deepali chavan) महाराष्ट्र हा जिजाऊॅचा आहे. गुन्हेगार आणि त्याला वाचवायचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. राज्यातील पोलिसांना, लोक कायदा हातात
Read More...

(Deepali Chavan suicide case)  रेड्डी यांच्याविरुद्धही  गुन्हा दाखल करा ः चित्रा वाघ

मुंबई : महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला जबाबदार धरुन  अपर मुख्य प्रधान वन सरंक्षक रेड्डी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या 
Read More...

(Electricity bill arrears are BJP’s sin)  वीज थकबाकी हे भाजपचेच पाप : डॉ. राऊत

मुंबई : प्रचंड थकबाकीमुळे महावितरण कंपनी संकटात सापडली असून ग्राहकांनी वीज बिल भरून या कंपनीला संकटातून बाहेर काढावे, असे आवाहन राज्याचे उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.
Read More...

(Curfew in the state from Sunday night) रविवारपासून रात्रीपासून संचारबंदी

मुंबई  :  राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यात आता रविवारी (दिनांक 28 मार्च 2021)
Read More...

(50 percent reservation issue) आरक्षणावर केंद्र सरकारने बाजू मांडली नाही ः अशोक चव्हाण

मुंबई: केंद्र सरकारने 50 टक्के आरक्षण मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात तीन वेळा बाजू मांडण्याची संधी मिळूनही त्यावर अवाक्षरही काढलं नाही, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण
Read More...

(Farmers pay Rs 255 crore electricity bill) शेतकऱ्यांनी भरले 255 कोटी रुपयांचे वीज बिल

मुंबई : कृषी ग्राहकांना विजबिलांतून थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानास राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या थकबाकीमुक्ती
Read More...