अबब… नांदेड जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

नांदेड Nanded news : जिल्ह्यात सहा आणि सात सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत खरीपातील पिके पुर्णपणे नष्ट झाली आहेत. प्राथमिक नजर अंदानुसार 3 लाख 61 हजार 577 हेक्टर क्षेत्रावरी…
Read More...

संपूर्ण पिका विमा मंजूर करा अन्यथा मोर्चा काढू  : नरगंले 

कंधार kandhar news : नांदेड जिल्ह्यात दि.6 व 7 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटीमुळे (Heavy rains in Nanded district) शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यांना या नैसर्गिक संकटातून बाहेर…
Read More...

गणेशोत्सवाबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केलं “हे” आवाहन

पुणे Ganeshotsav : गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश काळात (British period) जनजागृती (Awareness) करण्यासाठी, अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी, लोकांना संघटीत करण्यासाठी केली.…
Read More...

नांदेड जिल्ह्यात गणेश उत्सव काळात डॉल्बी सिस्टीम वापरास बंदी

नांदेड Dolby System News : गणेशोत्सव साजरा करताना धार्मिक विधी, समाजिक कार्याबरोबरच डॉल्बी सिस्टीमचा (Dolby System) वापर केला जातो. विषेश म्हणजे हा वापर विसर्जन मिरवणुकीत होतो. परंतु…
Read More...

जिल्ह्यातील पूरग्रस्तांना अशोक चव्हाणांनी दिला धीर

नांदेड  Nanded news :  सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून अतिवृष्टीमुळे (Excessive rainfall since the fi।rst week of September)  जिल्ह्यातील  विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.…
Read More...

माजी आमदार किशनराव राठोड यांना भेटतांना अशोक चव्हाण जेंव्हा गहिवरतात !

नांदेड Nanded news :  अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात शेतकर्‍यांसह सखल भागात राहणार्‍या नागरीकांना खूप काही सोसावे लागले. यात मुखेड येथील माजी आमदार किशनराव राठोड (Former MLA…
Read More...

येसगीमार्गे तेलंगणात जाणार असाल तर थांबा ! “हा” पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला

नांदेड Nanded news : तेलंगणा किंवा आंध्रप्रदेशमध्ये जाण्यासाठी बोलोलीपासून 8 ते 10 किमी अंतरावर येसगी येथील मांजरा नदीवरील पूल आहे. (Manjra river yesgi bridge)
Read More...

खा.प्रताप पा. चिखलीकर यांनी साधला पुरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद

कंधार kandhar news : तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर  (Nanded district heavy rainfall) कौठा, शिरूर व बारुळ…
Read More...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानिचे बांधावर जाऊन पंचनामे करा : जिल्हाधिकारी

नांदेड  (Heavy Rains in Nanded district) : जिल्ह्यात आतापर्यंत तीन वेळा विविध नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. यातील जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये नुकसानीची…
Read More...